कारभार बिघडला:धरणात मुबलक पाणी असूनही पुण्याच्या काही भागात ३ दिवस पाणी बंद .

Date:

पुणे-गेली ३ दिवस अघोषित पाणीपुरवठा बंद असून विद्युत आणि पाणीपुरवठ्याचे अधिकारी जबाबदारी एकमेकांवर ढकलत असल्याने राष्ट्रवादीचे दक्षिण पुण्यातील नेते नितीन कदम यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.पर्वती दर्शन, लक्ष्मी नगर, संपूर्ण सहकार नगर, अरण्येश्वर, संभाजीनगर, तळजाई परिसर, बिबेवाडी परिसर, मार्केट यार्ड परिसर भागातील नागरिकांना गेले तीन दिवसांपासून विस्कळीत पाणीपुरवठ्यास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठीही अक्षरश: पाणी विकत घेण्याची वेळ येत आहे.असे त्यांनी म्हटले आहे .

कदम यांनी याप्रकरणी सांगितले कि,’ शनिवार दिनांक 24 डिसेंबर रोजी सायंकाळी पासून विद्युत पुरवठा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पर्वती जल केंद्रातील गोल व चौकने टाकीवरील भागाचे काम पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होईल असा मेसेज पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आला होता.आज मंगळवार दिनांक 27 डिसेंबर रोजी तिसरा दिवस असूनही पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत आहे.
या संदर्भामध्ये मी विद्युत विभागाचे रामदास तारू व कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा अशीश जाधव यांच्याशी बोललो असता त्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत..शेवटी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावस्कर यांच्या कानावर मी ही बाब घातली असता त्यांनी ते कबूल केले व पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करू असे आश्वासन दिले..

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बीआरटी मध्ये 20 वर्षात जनतेचे 1100 कोटी वाया घालवण्याचे श्रेय कुणाचे?

कारभाऱ्यांच्या अपयशाचे स्मारक म्हणून एक बसस्टॉप चे जतन करावे:...

आरक्षण उप वर्गीकरणाला परिषदेचा विरोध – ॲड. जयदेव गायकवाड

वर्गीकरणाच्या नावाखाली वाद निर्माण केले जात आहेत - ॲड....

एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता, भरतीला गती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विधानपरिषदेत डॉ. नीलम गोऱ्हेंची यांची जोरदार मागणी

एमपीएससीने विद्यार्थ्यांशी थेट संवादाबरोबरच वेळबद्ध भरती, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया...