ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलद्वारे त्यांच्या १० व्या ग्लोबल सिटीझनस्कॉलरशीप प्रोग्रॅमसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन
मुंबई- ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल (जीआयआयएस) ही जागतिक शिक्षण क्षेत्रातील आघाडीची,सात देशांमध्ये १९ कॅम्पसचे नेटवर्क तसेच भारतातील विद्यार्थ्यांसाठी ४.७५ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती असणारी संस्था आहे.दहाव्या वर्षात पर्दापण करत असलेल्या ग्लोबल सिटीझन शिष्यवृत्तीने २०१९- २०२१ वर्षांसाठी दबा पात्र भारतीयविद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. भारतातील आघाडीची आंतरराष्ट्रीय स्कूल या नात्याने संस्थादेशातील सहा शहरांमध्ये कार्यरत असून जीआयआयएसने आपल्या शिष्यवृत्ती उपक्रमाअंतर्गत ७.५ मिलियन एसजीडीचीगुंतवणूक केली आहे आणि ८० विद्यार्थ्यांना शिक्षण दिले आहे, जे आता जगभरातील अग्रेसर विद्यापीठांमध्ये आहेत.
या दोन वर्ष कालावधीच्या शिष्यवृत्ती उपक्रमासाठी नोंदणी करण्यासाटी भारतीय विद्यार्थ्यांना www.giisscholarships.orgवर लॉन ऑन करून १७ मार्च २०१९ आधी अर्ज करावा लागेल.
या शिष्यवृत्ती उपक्रमासंदर्भात श्री. अतुल तेमुर्णीकर, सह- संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष, ग्लोबल स्कूल्स फाउंडेशनम्हणाले, ‘भारत आणि येथील गुणवत्तेशी आम्ही कायमच बांधील राहिलो आहोत. जीआयआयएसने कायमच जगभरातीलविद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवत त्यांच्यात जागतिक पातळीची क्षमता निर्माण केली आहे. आमचा ग्लोबलसिटीझन शिष्यवृत्ती उपक्रम बुद्धीमान मनांना जागतिक अनुभव देण्याच्या हेतूने तयार करण्यात आला असून म्हणूनचत्यांना जीआयआयएस स्मार्ट कॅम्पस, पुंगोल, सिंगापूर येथे २१ व्या शतकाचा, आंतरराष्ट३य अभ्यासक्रम उपलब्ध करूनदिला जाणार आहे.’
पुंगोलमधील जीआयआयएस स्मार्ट कॅम्पस नव्या युगातील शिक्षणाचा कळस आहे, जिथे तंत्रज्ञान, सुविधा आणि डिझाइनयांचे विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शैक्षणिक आणि शिक्षणेइतर अनुभव देण्यासाठी योग्य समीकरण साधण्यात आले आहे. नव्यायुगाच्या या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या व्हर्च्युअल क्लासरूम्सच्या मदतीनेजगभरातील शिक्षकांशी जोडत, स्मार्ट उपकरणे व डिजिटल सहकार्याला मध्यवर्ती ठेवणारे शिक्षण देत, रोबोटिक्स व माहितीतंत्रज्ञानासाठी खास प्रयोगशाळा व २१ व्या शतकातील इतर अशा कित्येक लर्निंग टुल्सच्या मदतीने भविष्यासाठी तयार केलेजाणार आहे. अत्याधुनिक स्मार्ट कॅम्पसला डिजिटल वर्ग, खेळावर आधारित माहिती विश्लेषण आणि फेस रेकग्निशन,इनडोअर पोझिशनिंग सिस्टीम अशा स्मार्ट सुरक्षा वैशिष्ट्यांची जोड देत १०० सुरक्षित करण्यात आले आहे. कॅम्पसवर ६००पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे असून ते संपूर्ण परिसरावर आणि एकंदर हालचालींवर अहोरात्र नजर ठेवतात. स्मार्ट कॅम्पसविद्यार्थ्यांचा समग्र विकास घडवण्यासाठी सुरक्षित व पूरक वातावरण निर्माण करण्याच्या हेतूने तयार करण्यात आला आहे.हा शिष्यवृत्ती उपक्रम कोणत्याही बोर्डाअंतर्गत दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपासून सीबीएसई किंवा आयबीडीपीअभ्यासक्रमाअंतर्गत ११ व १२ वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.याच्या निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा व त्यानंतर मुलाखतीच्या दोन फेऱ्यांचा समावेश आहे. या परीक्षांचे केंद्र पुरेशाप्रतिसादानुसार भारतातील प्रमुख शहरांमध्ये असेल.
भारतातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या हेतूने जीआयआयएस उदयोन्मुख विद्यार्थ्यांना त्यांची कौशल्ये विकसितकरण्यासाठी आणि उद्याचे नेते घडवण्यासाठी व्यासपीठ देतच राहाणार आहे.