पुणे- डायमंडवालेच घोटाळे करून पळून जातात कसे ? त्या लुटारू महेश मोतेवारची संपत्ती जप्त करून फसल्या गेलेल्या गरिबांचे पैसे परत द्या ना …. असे जाहीर पणे आव्हाने देत … डीएसके सारखे कित्येक उद्योगपती सरकारी धोरणांचे बळी ठरले आहेत.शिक्षण संस्था देखील शासकीय धोरणांमुळे अडचणीत येत आहेत . असे येथे हल्ला बोल आंदोलनात अजित पवार यांनी सांगितले ..पहा नेमके त्यांनी काय म्हटले आहे …..