पुणे- परतीच्या पावसाने अल्प अल्प वेळेत तडाखे देऊन प्रशासनाचा टवाळखोर पन्ना चव्हाट्यावर आणला असताना आता पुणे का तुंबले यावर राजकीय टवाळ्या न करता प्रत्यक्षात उपाय योजना कराव्यात अशी मागणी आणि सूचना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी केली आहे .
महापालिकेने शहरात अनेक ठिकाणी पावसाळी लाईन टाकलेल्या असून याच्या चेम्बर्स मध्ये बोर करून पावसाळी पिट तयार केल्यास भूजल पातळी वाढून शहरातील रस्त्यांवर थांबणारे जमिनीत जाईल याबाबत आम्ही अनेक वर्षांपासून मागणी करीत आहोत. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा व लेखी पत्रव्यवहार आम्ही करीत असून प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार केलेला नाही.
सध्या पुणे शहरात पावसाचे पाणी रस्त्यांवर साचून वाहतूक कोंडी / घरात पाणी शिरणे / सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होणे हे प्रकार घडले आहेत. यानंतर राजकीय पक्ष व राजकीय नेते एकमेकांवर कुरघोड्या करत असून तू तू में मे करण्यापेक्षा यावर उपाय योजना वेळीच करणे गरजेचे आहे असे आबा बागुल म्हणाले.
ते पुढे म्हणाले,’ काही वर्षांपासून पुणे शहरात पाऊस पडल्यानंतर नाले ओढे नदी च्या बाजूला असलेल्या वस्त्यांमध्ये पाणी शिरून जीवित व वित्तीय हानी होत असून नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे.तसेच छोटे व्यावसायिक व दुकानदार यांचे मागील २ वर्षे कोरोनामुळे अतोनात आर्थिक नुकसान झाले. यंदाच्या वर्षी सामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक व दुकानदार यांचे दिवाळी सारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर दुकानांमध्ये / घरामध्ये पाणी शिरून देखील अतोनात हाल व नुकसान झालेले आहे. आम्ही पुणे महापालिकेकडे अनेक वर्षांपासून आग्रही मांडत असलेली पावसाळी लाईन मधील चेम्बर्समध्ये पावसाळी पीट तयार करणारी उपाय योजना वेळीच केली असती तर रस्त्यांवर/दुकानांमध्ये/घरामध्ये पाणी साचून अतोनात हाल व नुकसान झाले नसते. असे सांगताना आबा बागुल म्हणाले कि आता तरी राजकीय चिखलफेक करण्यापेक्षा आम्ही दिलेल्या उपाययोजनांची ठोस अंमलबजावणी करा.
आम्ही दिलेल्या उपाययोजनांची ठोस अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन तसेच सहकार्य करायला आम्ही तयार आहोत, प्रशासनाने डोळ्यावरची झापड काढून तातडीने पुणेकरांना सुसह्य जीवन देण्यासाठी आम्ही दिलेल्या ठोस उपाययोजना कराव्यात, अशी विनंती मा.महापालिका आयुक्तांना आबा बागुलांनी केली.
पुणे महापालिकेने शहरात अनेक ठिकाणी पावसाळी लाईन टाकलेल्या असून याच्या चेम्बर्स मध्ये बोर करून पावसाळी पिट तयार केल्यास भूजल पातळी वाढून शहरातील रस्त्यांवर थांबणारे जमिनीत जाईल याबाबत आम्ही अनेक वर्षांपासून मागणी करीत आहोत. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा व लेखी पत्रव्यवहार आम्ही करीत असून प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार केलेला नाही.सध्या पुणे शहरात पावसाचे पाणी रस्त्यांवर साचून वाहतूक कोंडी / घरात पाणी शिरणे / सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होणे हे प्रकार घडले आहेत. यानंतर राजकीय पक्ष व राजकीय नेते एकमेकांवर कुरघोड्या करत असून तू तू में मे करण्यापेक्षा यावर उपाय योजना वेळीच करणे गरजेचे आहे असे आबा बागुल म्हणाले.
काही वर्षांपासून पुणे शहरात पाऊस पडल्यानंतर नाले ओढे नदी च्या बाजूला असलेल्या वस्त्यांमध्ये पाणी शिरून जीवित व वित्तीय हानी होत असून नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे.
तसेच छोटे व्यावसायिक व दुकानदार यांचे मागील २ वर्षे कोरोनामुळे अतोनात आर्थिक नुकसान झाले. यंदाच्या वर्षी सामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक व दुकानदार यांचे दिवाळी सारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर दुकानांमध्ये / घरामध्ये पाणी शिरून देखील अतोनात हाल व नुकसान झालेले आहे. आम्ही पुणे महापालिकेकडे अनेक वर्षांपासून आग्रही मांडत असलेली पावसाळी लाईन मधील चेम्बर्समध्ये पावसाळी पीट तयार करणारी उपाय योजना वेळीच केली असती तर रस्त्यांवर/दुकानांमध्ये/घरामध्ये पाणी साचून अतोनात हाल व नुकसान झाले नसते. असे सांगताना आबा बागुल म्हणाले कि आता तरी राजकीय चिखलफेक करण्यापेक्षा आम्ही दिलेल्या उपाययोजनांची ठोस अंमलबजावणी करा.
आम्ही दिलेल्या उपाययोजनांची ठोस अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन तसेच सहकार्य करायला आम्ही तयार आहोत, प्रशासनाने डोळ्यावरची झापड काढून तातडीने पुणेकरांना सुसह्य जीवन देण्यासाठी आम्ही दिलेल्या ठोस उपाययोजना कराव्यात, अशी विनंती महापालिका आयुक्तांना आबा बागुलांनी केली.पुणे महापालिकेने शहरात अनेक ठिकाणी पावसाळी लाईन टाकलेल्या असून याच्या चेम्बर्स मध्ये बोर करून पावसाळी पिट तयार केल्यास भूजल पातळी वाढून शहरातील रस्त्यांवर थांबणारे जमिनीत जाईल याबाबत आम्ही अनेक वर्षांपासून मागणी करीत आहोत. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा व लेखी पत्रव्यवहार आम्ही करीत असून प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार केलेला नाही.
सध्या पुणे शहरात पावसाचे पाणी रस्त्यांवर साचून वाहतूक कोंडी / घरात पाणी शिरणे / सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होणे हे प्रकार घडले आहेत. यानंतर राजकीय पक्ष व राजकीय नेते एकमेकांवर कुरघोड्या करत असून तू तू में मे करण्यापेक्षा यावर उपाय योजना वेळीच करणे गरजेचे आहे असे आबा बागुल म्हणाले.
काही वर्षांपासून पुणे शहरात पाऊस पडल्यानंतर नाले ओढे नदी च्या बाजूला असलेल्या वस्त्यांमध्ये पाणी शिरून जीवित व वित्तीय हानी होत असून नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे.
तसेच छोटे व्यावसायिक व दुकानदार यांचे मागील २ वर्षे कोरोनामुळे अतोनात आर्थिक नुकसान झाले. यंदाच्या वर्षी सामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक व दुकानदार यांचे दिवाळी सारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर दुकानांमध्ये / घरामध्ये पाणी शिरून देखील अतोनात हाल व नुकसान झालेले आहे. आम्ही पुणे महापालिकेकडे अनेक वर्षांपासून आग्रही मांडत असलेली पावसाळी लाईन मधील चेम्बर्समध्ये पावसाळी पीट तयार करणारी उपाय योजना वेळीच केली असती तर रस्त्यांवर/दुकानांमध्ये/घरामध्ये पाणी साचून अतोनात हाल व नुकसान झाले नसते. असे सांगताना आबा बागुल म्हणाले कि आता तरी राजकीय चिखलफेक करण्यापेक्षा आम्ही दिलेल्या उपाययोजनांची ठोस अंमलबजावणी करा.आम्ही दिलेल्या उपाययोजनांची ठोस अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन तसेच सहकार्य करायला आम्ही तयार आहोत, प्रशासनाने डोळ्यावरची झापड काढून तातडीने पुणेकरांना सुसह्य जीवन देण्यासाठी आम्ही दिलेल्या ठोस उपाययोजना कराव्यात, अशी विनंती महापालिका आयुक्तांना आबा बागुलांनी केली आहे.