पुणे- पुणेकरांना २४ तास पाणी पुरविणारी जलक्रांती महापालिका करणार असल्याच्या घोषणा फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचा आरोप करीत पुणेकरांना फक्त रोज २ वेळ ८ तास पाणीपुरवठा सुरळीतपणे करा अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्या हर्षा शहा यांनी केली आहे .
केवळ सध्या असलेल्या धरणांवर अवलंबून न राहता भावी काळाच्या पाणी पुरवठ्या साठी नाविन धरणे बांधणे अत्यावश्यक आहे असे त्या म्हणाल्या …. पहा आणि एका नेमके हर्षा शहा यांनी काय म्हटले आहे .