मुंबई-भीमा कोरेगाव येथील दगडफेक आणि हिंसात्मक घटनेचा निषेध म्हणून भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्या महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे त्यांनी या घटनेसाठी पोलीस आणि हिंदुत्त्ववादी संघटना जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. संभाजी भिडे यांचे शिव प्रतिष्ठान आणि मिलिंद एकबोटे हे सूत्रधार असल्याचा आरोप हि त्यांनी केला आहे…. पहा आणि ऐका आंबेडकर यांची पूर्ण पत्रकार परिषद