पुणे- राज्याचे मुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेले उपमुख्यमंत्री यांच्यात विसंवाद असल्याची मालिका कोरोना काळात सातत्याने आपल्यासमोर उलगडली असून यामुळे सांस्कृतिक क्षेत्रासह अनेक विषयांवर प्रश्नांची जंत्री उभी राहिल्याची टीका पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे . पुण्यात एवढ्यात शाळा सुरु होणार नाहीत असा निर्णय घेतल्यानंतर पुण्याचे महापौर मोहोळ यांनी ऐका माध्यमांशी संवाद साधताना काय म्हटले आहे .