जीवनातील वास्तविक घटना, विश्वसनीय संशोधन, विस्तृत पोहोच आणि प्रचंड लोकप्रियते पासून प्रेरित, स्टार भारतचा प्रमुख शो ‘सावधान इंडिया ‘ ने प्रेक्षकांच्या मनात आणि ह्रदयात दीर्घकाळापर्यंत छाप निर्माण केली आहे.
ही खास सीरिज संपूर्ण देशातील चार पोलीस अधिकारांच्या अवती-भवती फिरते- मुंबई इंस्पेक्टर प्राजक्ता भोसले( व्यक्तिरेखा मानसी कुळकर्णी यांनी साकारली ), दिल्ली इंस्पेक्टर गुरमीत सिंग रंधावा ( व्यक्तिरेखा अंकुर नायर यांनी साकारली ), युपी इंस्पेक्टर क्रांती मिश्रा ( व्यक्तिरेखा करण शर्मा यांनी साकारली ), एमपी इंस्पेक्टर अविनाश राज सिंग ( व्यक्तिरेखा विकास श्रीवास्तव यांनी साकारली ).
ही नवी सीरिज पोलिसांच्या दृष्टीकोनाने मनोरंजक कथा चालवते.जे फक्त दर्शकांमध्ये गर्व जागृत करत नाही परंतु, गुन्ह्यांचे निराकरण मागे असलेल्या कामाचे खरे सार देखील साजरे करतात. या कथा आता चौकशीच्या दृष्टिकोनाच्या संबंधित असतील.महाराष्ट्रातील पोलिसांची कथा ही मुख्यपणे महिला पोलीस अधिकारी- प्राजक्ता भोसले यांच्याशी संबंधित असेल, जी स्त्रीवादी प्रवृत्तीचा वापर गुन्ह्याचा निराकरण करण्यासाठी करते.
पोलिसांना नियमितपणे हाताळावे लागणारे अपहरण ते खूनचे अनेक केसेस ही मालिका कव्हर करते पण, नवीन सत्र हा दर्शकांना अगदी सीटच्या काठावर ठेवेल. हा शो दर्शकांना पोलिसांच्या तणावपूर्ण जगाचा आणि केसेस सोडवण्यासाठी कसून चौकशी करणाऱ्या त्यांच्या पद्धतींशी परिचय करून देईल, ज्यानी गुन्हा संपेल.,’ सावधान इंडिया एफ. आय. आर ‘ सीरिज प्रत्येक सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता फक्त स्टार भारतवर प्रसारित होते .