वेळेआधीच जरा विमानतळावर पोहोचावे कारण चेक-इनमध्ये वेळ जाईल या विचाराने आम्ही सर्वच दुपारी १ वाजता टर्मिनल १ वर पोहोचलो. कोचीसाठी एअर एशियाचे आमचे फ्लाईट...
कोरोना महामारीच्या काळात जिथे एकीकडे देशातील गरिबांसमोर खाण्यापिण्याचे संकट निर्माण झाले होते, तर दुसरीकडे या काळात देशातील श्रीमंतांची संख्या वाढली आहे. एनजीओ ऑक्सफॅम इंडियाच्या...
नवी दिल्ली -उत्तर प्रदेशातील बांदामधील लोखरी येथील मंदिरातून बेकायदेशीररित्या काढून नेण्यात आलेली बकरीचे शिर असलेल्या योगिनीची 10 व्या शतकातील दगडी मूर्ती देशाला परत केली जाणार आहे...
विजेशिवाय सर्वांगीण विकास शक्य नाही. त्या अनुषंगाने गेल्या दोन वर्षात ऊर्जा विभागाने देदीप्य मान कामगिरी केली. राज्यात विजेची मागणी लक्षात घेता नव्या पर्यायांचा विचार करून विभागाने...
पर्यटन व वनसमृद्धी
वातावरणीय बदलाचे गंभीर परिणाम आपण सर्वचजण अनुभवत आहोत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण विभागाने दोन वर्षात अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत, तर कोविड-19 च्या प्रादुर्भावानंतर पर्यटकांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी...