Special

उन्हाळ्यात जनावरांची देखभाल

राज्यासह अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे. अशा वाढत्या तापमानात माणसांसह जनावरांना देखील उष्माघाताचा धोका संभवत असतो. त्याचा विपरीत परिणाम हा गाई, म्हशींच्या आरोग्य,...

पुरंदर तालुक्यातील सिंगापूरच्या शेतकऱ्याने अंजीर शेतीतून साधली प्रगती

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा अंजीर, सीताफळ लागवडीसाठी अग्रेसर आहे. या तालुक्यातील सिंगापूर या गावचे प्रगतशील शेतकरी अभिजित गोपाळ लवांडे यांनी ३० गुंठ्यांवरील अंजिराच्या...

सर्वाधिक लोकसंख्या-  आव्हान नव्हे संधी !

संयुक्त राष्ट्र संघाने नुकताच  जागतिक लोकसंख्या अहवाल प्रसिद्ध केला.  त्यानुसार भारत हा जगातील सर्वाधिक  म्हणजे 142 कोटी 86 लाख लोकसंख्येचा देश झाला आहे. या...

14 मृत्यूनंतर प्राप्त जाहले शहाणपण ..मोकळ्या परिसरात दुपारी 12 ते 5 या वेळेत शासकीय कार्यक्रम नाही-

सरकारने काढला जीआर मुंबई- महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी तब्बल 7 लाख लोक सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उन्हात होते. भरउन्हात हा कार्यक्रम ठेवल्याने तसेच आयोजकांच्या...

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटक निवासांमध्ये वाचनालय / ग्रंथालय सुरु करणार…

अष्टाविनायकांपासून ते पंढरपूर पर्यंत अनेक धार्मि‍क स्थळे, निसर्गाव्दारे वरदान लाभलेली संपदा, गडकिल्ले, ओसंडून वाहणारे धबधबे, नदया, सागरी किनारे, नागमोडी वळणे असलेले घाट, पारंपारिक संस्कृति,...

Popular