देशभरात सर्वत्र राष्ट्रीय महामार्ग उभारल्यानंतर त्याचा वापर केल्याबद्दल सर्व वाहन चालकांकडून , प्रवाशांकडून टोल वसुली केली जाते. या ""टोलधाडी" च्या माध्यमातून भारतीयांनी आजवर तब्बल...
कबुतरं ही माणसांच्या शहरी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहेत. त्यांच्या शांत स्वभावामुळे आणि उघड्यावर सहज अन्न मिळाल्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढते. धार्मिक श्रद्धा...
अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्यानुसार सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करणे नागरिकांच्या स्वातंत्र्याचा भाग आहे. त्यावर कोणी इतर व्यक्ती अपमानजनक टिपणी करत असेल, तर पोस्ट करणाऱ्यांचा तो...
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे 'सेबी' या भांडवली बाजाराच्या नियंत्रक संस्थेने भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी रॉयल्टी च्या नावाखाली परदेशात पाठवलेल्या रकमांचा अभ्यास केला....
हेल्मेट सक्तीच्या नियमावरून नागरिकांमध्ये संभ्रमावस्था, आमदार रासनेंची पोलीस आयुक्तांसोबत चर्चा
पुणे: गेली दोन दिवसांपासून पुणे शहरात दुचाकीस्वारासह सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती केली जाणार असल्याच्या चर्चा सुरू...