मुंबई-
राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज...
पुणे-मंत्री नवाब मलिक सरकारी अधिकाऱ्यांना धमकी देत असून ही महाराष्ट्रातील राजकारणाला काळीमा फासणारी गोष्ट आहे. राज्यसरकारचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही यावर कारवाई...
आश्वासनांची आतषबाजी करून शेतकऱ्याची फसवणूकभाजपा नेते हर्षवर्धन पाटील आणि बाळा भेगडे यांचा आरोप
पुणे- ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत...
पुणे: साखर कारखाने भाजपाच्या लोकांनीही विकत घेतले आहेत. कोणाकोणावर आरोप करतात ते बघूच. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार जे बोलले त्याला काँग्रेसचे पूर्ण समर्थन आहे...
नांदेड, दि. २२ ऑक्टोबर - फक्त देगलूरसाठी वा नांदेडसाठी ही पोट निवडणूक महत्त्वाची नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे. कारण महाविकास आघाडी सरकार आल्यापासून...