मुंबई-महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद इतिहासामध्ये होणार आहे, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका...
देश काँग्रेस पर्यावरण सेलचा पदग्रहण सोहळा संपन्न.
मुंबई, दि. १६ नोव्हेंबर २०२१
ग्लोबल वार्मिंगमुळे होत असलेले बदल हे मनुष्यासाठी अत्यंत घातक आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर...
मुंबई-हिंमत असेल तर महाराष्ट्र विधानसभा भंग करून राज्यात निवडणुका घ्या, राज्यातील जनता निवडणुकीसाठी तयार आहे असे आव्हान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांनी केले...
मुंबई- महाविकास आघाडी सरकारचा समज असेल की, कर्मचा-यांवर दबावशाही करुन त्यांना जबरदस्तीने कामावर रुजु व्हायला लावू व एसटी कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करु. तर सरकार...
मुंबई-देशाला १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती खरं स्वातंत्र्य २०१४ साली मिळालं असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतवर जोरदार टीका होतअसताना आता...