नवी दिल्ली : 'केंद्र सरकारनं तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात आम्ही हे तीन कृषी कायदे...
नागपूर -'मी हे सांगतोय, तुम्ही कितीही छापे टाकले, कितीही अटक केली तरी आम्हाला सामान्यांना सोबत घेऊन तुम्ही (भाजप) महाराष्ट्रात कधीच जिंकणार नाही. तुम्हाला शंभर...
मुंबई-भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका असून, त्यांना विशेष सुरक्षा द्या. अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे...
पुणे- या पूर्वी देखील अनेकदा केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजपाने पुन्हा युती करावी असं बोलून दाखवलेलं आहे. शिवसेनेने भाजपसोबत युती करुन...
मुंबई, दि. १७ नोव्हेंबर- सातारा जिल्ह्यातील मेढा येथील संतोष शिंदे या एसटी कर्मचाऱ्याचा ताणतणावामुळे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आणि चिंता करणारी आहे....