मुंबई- राज्यात येत्या मार्चमध्ये भाजपची सत्ता येणार आहे असे भाकित नारायण राणेंनी वर्तवले. त्यावर प्रतिक्रिया देताना, "काही लोकांकडे 23 वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या...
जयपूर-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मते, महाविकास आघाडी सरकार जास्त दिवस चालणार नाही. येत्या मार्च पर्यंत महाराष्ट्रात पुन्हा भाजपची...
मुंबई--विधान परिषदेच्या 6 पैकी 4 जागांवर बिनविरोध निकाल लागणार आहेत. यात मुंबईतील दोन जागा आणि कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार मतदारसंघ यांचा समावेश आहे. तर नागपूर...
महाराष्ट्रातील कोरोना अपयशाचा भाजपकडून पंचनामा
पुणे-जनादेश धुडकावून फसवणुकीने सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारने कोरोनाकाळात भ्रष्टाचार, धोरणलकवा आणि ढिसाळपणामुळे महाराष्ट्राला कडेलोटाच्या खाईत लोटल्याने कोरोनाविरोधी लढ्यातील सर्वात अपयशी...
सातारा -ज्या राज्यांमध्ये भाजप सरकार नाही तिथे केंद्र सरकार ईडी, सीबीआय अशा विविध केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून चौकशा लावण्याचे काम करत आहे. केंद्र सरकार...