Politician

राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला -नाना पटोले

भंडारा: राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगाला बाजूला सारत भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि भाजपच्या नाराज गटाने  हातमिळवणी करत काँग्रेसने परिषदेचे अध्यक्षपद, तर भाजपच्या या गटाने उपाध्यक्षपद...

तर भारताची स्थिती श्रीलंकेपेक्षा भीषण होईल

मशिदीवरील भोंगे, देशद्रोह कायद्याचा वापर, अतिक्रमणांच्या कारवाया आदी मुद्द्यांवरून देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. संबंधित मुद्द्यांवरून पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्रातील सत्ताधारी पक्ष...

अयोध्या दौऱ्यावरून वातावरण खराब होता कामा नये, हिंदुत्व ही भाजपची मूळ विचारधारा-विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

मुंबई, दि. १० मे - उत्तर प्रदेशचे भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशवासीयांची माफी मागावी तरच अयोध्येत पाय ठेवण्यास देऊ,...

सरकारविरोधात बोलणे,लिहिणे,आंदोलन करणे हा नागरिकांचा अधिकार;इंग्रजांनी आणलेले राजद्रोहाचे कलम कालबाह्य

कोल्हापूर-इंग्रजांनी 1890 साली आणलेले राजद्रोहाचे कलम आता कालबाह्य आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. नुकतेच केंद्र सरकारने या...

सीएम ठाकरेंना ,राज ठाकरेंचे खरमरीत पत्र-सहनशीलतेचा अंत पाहू नका; सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही आलेला नाही!

मुंबई -मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी भोंग्यावरून राज्य सरकारला सुनावले आहे. राज्य सरकारला माझे एकच सांगणे...

Popular