मुंबई-भंडारा, गोंदीया जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पाठीत खंजीर खुपसला. याचा जाब मी त्यांना नक्की विचारणार, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी...
पुणे-अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवणार आणि स्वराज्य नावाची संघटना स्थापन करणार असल्याच्या दोन मोठ्या घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी आज केल्या आहेत. खासदारकीची मुदत संपल्यानंतर...
मुंबई-मराठा आरक्षणप्रकरणी आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही शासनामार्फत सुरू आहे. संबंधित जिल्हय़ाचे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांनी आढावा घेऊन यासंदर्भातील माहिती तत्काळ...