ईस्लामाबाद - म्यानमार कारवाई नंतर भारत आणि पाक मध्ये जोरदार शाब्दिक युध्द सुरु झाल्याचे दिसते आहे आम्ही म्हणजे म्यानमार नाही … अणुबॉम्ब काय शब-ए-बारात...
काठमांडू- नेपाळच्या पूर्वेकडील पर्वतांमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने भुस्खलन झाले असून त्याखाली६गाव दबले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी घरांमध्ये झोपलेल्या ३० जणांचा मृत्यू...
पुणे-कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर वडगाव पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव डंपरने लक्झरी बस, दुचाकी आणि चारचाकींसह दहा वाहनांना धडक दिल्यामुळे सहा जण ठार, तर दहा...
मुंबई -अभिनेता सलमान खान, शाहरूख खान, आमीर खानसह या तीन खानांसह किमान डझनभर बॉलिवूड स्टार्सला देण्यात येणारी सुरक्षा व्यवस्था देण्याची आवश्यक्यता नाही ती काढून...