हैदराबाद - देवदर्शनाहून परतणारी भाविकांची बस गोदावरी नदीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 21 भाविकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 महिला आणि 9 मुलांचा समावेश आहे....
जयपूर- राजस्थानात एका वऱ्हाडाच्या बसवर वीजेची तार कोसळल्याने सुमारे २५ जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. अनेक जण होरपळले आहेत.
टोंक जिल्ह्यातील सांच गावाजवळ ही धक्कादायक...
(लेखक -निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, पुणे परिमंडल, पुणे)
पावसाळ्याला सुरवात झाली की वीजपुरवठा खंडित होतो. मुसळधार पाऊस नसताना किंवा वादळ नसताना
वीजपुरवठा खंडित का होतो, असा...
मुंबई- दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलै महिन्याच पुर्नपरीक्षा घेण्यात येणार आहे.अशी घोषणा आज येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेतून केली.
तावडे यांनी...