पुणे-दिल्लीतील नरेंद्र सरकार जरी इन्टरनेटचा आधार घेवून देशात विराजमान झाले असले तरी आता नरेंद्र सरकारच्याच अधिपत्याखालील राज्यातील देवेंद्रसरकारवर शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी इन्टरनेट बंद...
मुंबई -संपकरी शेतकर्यांसोबत पहाटे सव्वातीन पर्यंत झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रपरिषदेत या चर्चेतील निर्णयांची माहिती दिली आणि त्याचवेळी शेतकरी नेत्यांनी संप...
पुणे-'शेतक-यांच्या मागण्या आणि आंदोलन रास्त आहे. मात्र, त्यांनी संयम आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 'राज्यात गुरुवारपासून सुरू...
पुणे-:शेतकरी संप दुसऱ्या दिवशी देखील अधिक तीव्र झाला . पहिल्या दिवशी येवला तालुक्यात झालेल्या उद्रेकानंतर गुरुवारी रात्री पोलिसांनी अटकसत्र सुरु केले. शुक्रवारी संपाच्या दुसऱ्या...