News

बिस साल बाद … २८ किलो सोने, ८९६ किलो चांदी, १० हजारहून अधिक साड्या, ७५० चपलांचे जोड, ९१ महागडी घड्याळांनी नेले कारागृहात ….

ए . राजा , कानिमोळी , लालूप्रसाद यादव , कलमाडी नंतर आता जयललिता …. ------------------------------------------------------------- १९९१ ते १९९६ या कालावधीत त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या कारकीर्दीत...

अभिनेता मंगेश देसाई ला ‘राजवाडा ‘ भोवला ?

अनेक गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या सुपर पॉवर कंपनीच्या दीपक पारखेने मराठी चित्रपट अभिनेते मंगेश देसाई यांचीही सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे....

उद्धव आणि राज दोघे आमचे दोन डोळे – बाळा नांदगावकर

ठाकरे घराण्याचा मुख्यमंत्री व्हावा अशी माझी प्रामाणिक इछ्या आहे .असे झाले तर मला आनंदच होईल उद्धव आणि राज यांनी एकत्र यावे हि माझी आणि...

उद्धवराज महाराष्ट्रात येणार काय ? बाळासाहेबांचे स्वप्न साकार होणार काय ?

मराठी माणसाला एकत्र आणण्याची ताकद केवळ ठाकरे बंधूंमध्ये असून हे बंधू एकत्र येवून त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला तर तमाम मराठी माणूस...

‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया…राज ठाकरे

महाराष्ट्रातील तरुणांना दर्जेदाज शिक्षण मिळायला हवे, पोलिस भरतीत नोकरीसाठी येणाऱ्या लाखो तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी खासगी सिक्युरिटी कंपन्या बंद करून राज्य सरकारनेच सिक्युरिटी कंपनी काढायला...

Popular