Ø पुणे विभागातील 585 गावातील 85 हजार 119 कुटुंब बाधीत
Ø पुणे विभागातील 4 लाख 13 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले
Ø सांगली सोलापूर जिल्ह्यातील 30 हजार 515 जनावरांना सुरक्षित स्थळी हलविले
Ø सांगलीला 80 कोल्हापूरला 150 व सातारा 72 अशी एकूण 302 वैद्यकीय पथके कार्यरत
Ø अलमट्टीतून 5 लाख 30 हजार क्युसेकचा विसर्ग
Ø एसटीची सेवा पूर्ववत करण्यासाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती
Ø विभागातील 203 रस्ते व...
मुंबई, दि. 10: राज्यातील पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचे काम वैद्यकीय पथकांमार्फत करण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली भागात सुमारे 70 पेक्षा अधिक पथके तैनात करण्यात आली आहेत....
कोल्हापूर, दि. 10 : अलमट्टी धरणातून 5 लाख क्युसेक विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित 4 दरवाजे खुले आहेत. त्यामधून 7112 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू...
मुंबई - राज्यात आलेल्या पूरपरिस्थित राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या मदत प्रक्रियेवर सोशल मीडियावर संताप उमटत आहे. मंत्री गिरीश महाजन यांचा पूरग्रस्त परिसरातील व्हिडिओ असो वा...
नवी दिल्ली-66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज नवी दिल्ली येथे घोषणा करण्यात आली. चित्रपट निवड समितीने आज नवी दिल्ली येथे वार्ताहर परिषदेत या पुरस्कारांची...