- महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांची माहिती
नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकलेले मजूर तसेच नोकरी व काम-धंद्यासाठी आपले मुळगाव सोडून शहरांकडे आलेल्या...
वर्धेतून निघताना कामगारांनी व्यक्त केल्या भावना;
जिल्ह्यातील २२० कामगार उत्तर प्रदेशात रवाना
वर्धा, दि 3 – लॉकडाऊन नंतर रोजगार गेल्यामुळे आम्ही इकडे तिकडे भटकत होतो....
मुंबई, दि. ३ – मुंबई, पुणे वगळता इतर भागात जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एकल (स्टॅंड अलोन) दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
यासंदर्भात अधिक...
सातारा : पाटण तालुक्यात २९ एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणात झालेल्या वादळी पावसामुळे डोंगरपठारासह सकल भागातील गावामधील घरांच्या तसेच शेडवरील पत्रे उडून जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर पिकांचे आणि फळबागांचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना मदत मिळण्यासाठीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, अशा...