पुणे, दि. 18: - समाजाची मानसिकता गुलामीची झाली तेव्हा देश पारतंत्र्यात गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभे करण्यासाठी मनानी गुलाम झालेल्या समाजाच्या मनात...
पुणे- गोरगरिबांच्या दुख्खा वरती नेते आणि अभिनेत्यांच्या इमारती उभ्या रहातात असे प्रतिपादन येथे डॉ .कुमार सप्तर्षी यांनी केले .
अभिनेता ओम पुरी आणि एक अलबेला...
पुणे :
''आपल्यावरील दहशतवादी कारवायात सहभागी असल्याचे आरोप खोटे असून पूर्वीच्या सरकारला कोणताही साक्षी पुरावा देता आला नाही ,तपासी यंत्रणांनाही कोणताही पुरावा देता आला नाही...
पुणे मदतीवर अवलंबून राहण्याची मानसिकता बदलली तर आपला देश नक्कीच महासत्ता बनेल असा विश्वास ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक जयप्रकाश गोयल यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्य दिवस...
पुणे, दि.15 : “माझी कन्या भाग्यश्री” योजनेच्या लाभार्थ्यांना येथील विधानभवनात जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्रे देण्यात आली.
तसेच शिक्षण विभागाच्यावतीने राष्ट्रीय...