अभिनेते नाना पाटेकरांच्या गहिवरल्या आवाजात उद्गारलेल्या 'जगावं की मरावं… हा एकच सवाल' या संवादाने उपस्थित मान्यवर आणि नाशिककरांना अश्रू अनावर झाले होते. निमित्त होतं...
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक तेजस्वी पर्व म्हणजे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर..
क्रांतिकारक, समाजसुधारक, हिंदूसंघटक, ज्वलंत साहित्यिक-महाकवी, भाषाप्रभू अशा अनेकविध पैलूंनी भारतीय समाजमन ढवळून काढणाऱ्या या दूरदर्शी नेतृत्वाचे विचार हे आजच्या...
मराठीमध्ये प्रथमच स्वातंत्र्योत्तर इतिहासाच्या रोमांचकारी घटनांचा रंगतदार सिनेमा
भारताचे नागरिक म्हणून आपल्याला भारताच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे आपल्याला माहित
असतात… इतिहासाबद्दल आपण जाज्वल्य अभिमानही बाळगत असतोच. भारताचा...
स्वप्न ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाने आपल्या आयुष्यात पाहिलेली असतात. या स्वप्नांमध्ये प्रत्येकाला रमायला आवडते. आपण पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रत्येकजण आपापल्यापरीने...