मुंबई-राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून 72 तास उलटले आहेत. तरीही राज्याचे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस गप्प का?, असा सवाल...
मुंबई-केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी नेटवर्क 18 द्वारा आयोजित मिशन स्वच्छता और पानी टेलिथॉन कार्यक्रमात शनिवारी सहभाग घेतला. भारतानं खुल्या जागेत हागणदारी मुक्तीचे लक्ष्य 2019 मध्ये, संयुक्त...
https://www.youtube.com/watch?v=lrHKnbWqPdU&t=1s
छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळेस पत्र लिहिले, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी वृत्तवाहिनीवर केले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल...
मीरारोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे झाले भूमिपूजन
मुंबई दि. 20 - पहाटे पासून रात्रीपर्यंत १८-१८ तास डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे. समाजाच्या उध्दारासाठी,...
वडशिंगी ( ता बुलढाणा) दि. 20 नोव्हेंबर :"नफरत छोडो, भारत जोडो"चा नारा लहान-थोरांमध्ये आता चांगलाच लोकप्रिय झाला आहे. गावामध्ये दुतर्फा उभ्या असलेल्या गर्दीला भारत...