पुणे- भारतात मोदीराज सुरु झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने शेवटच्या टप्प्यातील महापालिकेची लढाई निर्णयांक ठरणार आहे …. या देशातील जनता अजूनही इंग्रज आले तेव्हाच्याच मानसिकतेत आहे कि खरोखर काही लढाई स्वतः लढू शकते हे या निवडणुकीनंतर निश्चित होईल असे जाणकार समीक्षकांच्या दरम्यान बोलले जाते . अशा या महापालिकेच्या रणसंग्रामासाठी सुरु झाली आहे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सैनिकांच्या (उमेदवारांच्या )निवडीची प्रक्रिया . पुण्यात मार्केट यार्डात असलेल्या निसर्ग मंगल कार्यालयातील राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे हे एक छायाचित्र
महापालिकेचा रणसंग्राम….राष्ट्रवादीच्या सैनिकांच्या निवडीची प्रक्रिया सुरु…
Date: