आंध्र मधील ख्यातनाम, जगप्रसिद्ध अशा
तिरुपती मंदिरापासून २२ किमीवरील विष्णू निवासम येथे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला. तर ४० वर भाविक जखमी झाले, मृतांत ५ महिला आहेत. यातील एका महिलेची ओळख पटली असून ती तामिळनाडूची रहिवासी असून मल्लिका असे नाव आहे.वैकुंठ एकादशी आणि वैकुंठद्वार दर्शनाचे टोकन घेण्यासाठी सुमारे चार हजार भाविक येथे जमले होते. हे टोकन दरवर्षी चालणाऱ्या भगवान तिरुपतीच्या नऊ दिवसांच्या विशेष उत्सवासाठी दिले जातात, जेणेकरून दर्शन व्यवस्थेत अडथळा येऊ नये. हा महोत्सव १० जानेवारीला पहाटे ४.३० वाजता सुरू होणार असून १९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. सध्या दर्शनापूर्वीच या दुर्घटनेने तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाच्या (टीटीडी) व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जखमींना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती टीटीडीचे प्रमुख बी.आर. नायडू यांनी दिली.
रांग लावण्यासाठी धावले, एकमेकांना चिरडत गेले
टीटीडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टोकनसाठी वैकुंठ गेटवर गर्दी जमलेली होती. दरम्यान, पोलिसांनी तिरुपतीमध्ये वैकुंठद्वार दर्शनमचे टोकन घेण्यासाठी चेंगराचेंगरी:6 भक्तांचा मृत्यू, बालाजी मंदिरापासून 22 किमी दूर दुर्घटना, 4 हजार भाविकांची गर्दी
तिरुपती2 तासांपूर्वी
आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती मंदिरापासून २२ किमीवरील विष्णू निवासम येथे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला. तर ४० वर भाविक जखमी झाले, मृतांत ५ महिला आहेत. यातील एका महिलेची ओळख पटली असून ती तामिळनाडूची रहिवासी असून मल्लिका असे नाव आहे.
वैकुंठ एकादशी आणि वैकुंठद्वार दर्शनाचे टोकन घेण्यासाठी सुमारे चार हजार भाविक येथे जमले होते. हे टोकन दरवर्षी चालणाऱ्या भगवान तिरुपतीच्या नऊ दिवसांच्या विशेष उत्सवासाठी दिले जातात, जेणेकरून दर्शन व्यवस्थेत अडथळा येऊ नये. हा महोत्सव १० जानेवारीला पहाटे ४.३० वाजता सुरू होणार असून १९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. सध्या दर्शनापूर्वीच या दुर्घटनेने तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाच्या (टीटीडी) व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जखमींना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती टीटीडीचे प्रमुख बी.आर. नायडू यांनी दिली.
रांग लावण्यासाठी धावले, एकमेकांना चिरडत गेले
टीटीडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टोकनसाठी वैकुंठ गेटवर गर्दी जमलेली होती. दरम्यान, पोलिसांनी भाविकांना बैरागी पट्टिडा पार्कवर रांगा लावण्यास सांगितले. वैकुंठ गेटबाहेरून जमाव उद्यानाकडे धावला. त्यामुळे एकच धावपळ सुरू झाली. लोक एकमेकांवर पडले. यामुळे अनेकांचा श्वास गुदमरला. मल्लिका नावाच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
वैकुंठ एकादशी आणि वैकुंठद्वार दर्शनाचे टोकन घेण्यासाठी सुमारे चार हजार भाविक येथे जमले होते. हे टोकन दरवर्षी चालणाऱ्या भगवान तिरुपतीच्या नऊ दिवसांच्या विशेष उत्सवासाठी दिले जातात, जेणेकरून दर्शन व्यवस्थेत अडथळा येऊ नये. हा महोत्सव १० जानेवारीला पहाटे ४.३० वाजता सुरू होणार असून १९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. सध्या दर्शनापूर्वीच या दुर्घटनेने तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाच्या (टीटीडी) व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जखमींना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती टीटीडीचे प्रमुख बी.आर. नायडू यांनी दिली.

