पुणे- महापालिकेतील महापौर आणि ठराविक अधिकारी यांच्या बेफिकिरी मुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटे त पुणेकरांचे हाल होत आशयाचा आरोप स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी नितीन कदम यांनी केला आहे.आपल्या स्वतःच्या भाजपच्या सर्व नगरसेवकांसह विरोधी पक्षांच्या अन्य नगरसेवकांचाही प्रशासनाशी असलेला संपर्क महापौरांनी तोडून स्ववर्चस्व गाजविण्याच्या आणि महापौर पदाचा कालावधी वाढवून घेण्याच्या राजकारणात प्रशासनाशी केवळ स्वतःचे संधान बांधून तमाम पुणेकरांना हाल अपेष्टांच्या खाईत ढकलल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे .नेमके त्यांनी काय म्हटले आहे ते ऐका त्यांच्याच शब्दात …