पुणे -आता किती सहन करायचे , राज्यपाल पदावर आणून बसविलेले कोश्यारी हे जातीयवादी आणि प्रांता प्रांतात द्वेष निर्माण करणे असून अनेकवेळा त्यांनी यापूर्वी महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्ये केली आहेत त्यांना तातडीने महाराष्ट्राबाहेर काढा अशी माग्निसाम्भाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे यांनी केली आहे.