कभी तनहाईयों में यूँ हमारी याद आयेगी
अंधेरे छा रहे होंगे, के बिजली कौंध जायेगी
ये बिजली राख कर जायेगी तेरे प्यार की दुनियाँ
ना फिर तू जी सकेगा और ना तुझ को मौत आयेगी
एखाद्या गीताचे भाग्य असे कि ते आपल्याबरोबर गीतकार , संगीतकार आणि गायक यांना अमर बनविते१९६१ साली आलेल्या ”हमारी याद आयेगी ”या चित्रपटासाठी केदार शर्मा यांनी लिहिलेले हे गीत . संगीतकार स्नेहल भाटकर यांनी संगीताने सजविले .आणि मुबारक बेगम यांनी ते आपल्या भावपूर्ण आवाजात गायिले आहे .हे गीत आही रसिकांच्या मनावर राज्य करत आहे……….या गीताने जणू मुबारक बेगम या नवा अमरपद लाभले आहे…………एकटेपणाच्या अंधारलेल्या जगाने मनाला घेरून टाकले असताना कधी कधी अचानक एखाद्या आठवणीची वीज चमकून आते…….मन कासावीस करते………..त्या आठवणीतील दर्द,व्याकुळता मन अस्वथ करते……….या गीतातील नायिकेच्या नशिबी असेच दु;ख आले आहे..केवळ एकाच कडव्याचे गाणे आजही मनात घर करून राहिले आहे………..आजही डोळ्यात पाणी आणणारे गीत ………..!!!!!!!!