Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

विकेंद्रीकरणातून नागरिकांना अधिकार द्या ” : चर्चासत्रातील सूर

Date:

पुणे :                     
‘क्षेत्रसभा ( वॉर्ड सभा) यांचे महत्व ‘ या  विषयावर  ऑनलाईन चर्चासत्रआयोजित करण्यात आले होते.  या चर्चासत्राला चांगला प्रतिसाद मिळाला.   अॅड.  वर्षा विद्या विलास(एरिया सभा समर्थन मंच महाराष्ट्र) , मानव कांबळे ( स्वराज अभियान ),इब्राहिम खान ( जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय -एन ए पी एम ),असलम इसाक बागवान(इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप ) , श्रुती क्षीरसागर  यांनी मार्गदर्शन केले. सुनीति सु.र. प्रा.सुभाष वारे,  हे मान्यवर देखील  सहभागी झाले. क्षेत्रसभा  ( वॉर्ड सभा )यांचे महत्व, नगरराज विधेयक 2009ची अंमलबजावणी व्हावी व प्रशासकीय कार्यात जनतेचा सहभाग कसा वाढावा या विषयी चर्चा झाली.
अॅड. वर्षा विद्या विलास म्हणाल्या, ‘ स्थानिक स्वराज्य संस्था या संस्था नसून सरकारच आहेत.विकेंद्रीकरण हा उद्देश सफल होताना दिसत नाही. या ठिकाणी नागरिकांच्या हाती सत्ता आली पाहिजे, निर्णयाचे अधिकार आले पाहिजेत. त्यासाठी क्षेत्र सभा झाल्या पाहिजेत.
असलम इसाक बागवान म्हणाले, ‘ क्षेत्र सभा हा नागरिकांचा अधिकार आहे. तो मिळाला पाहिजे, मात्र , प्रशासन आणि राजकारणी त्यासाठी अनुत्सुक आहेत. नागरिकांनी सुचवलेल्या कामांनाही निधी दिला जात नाही. या विषयी जनजागृति केली जात आहे. तसेच आंदोलनाचा मार्गही स्वीकारला जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रात लहान मुले ,मुली अन जमिनीही पळविणाऱ्या टोळ्या -देवेन्द्रजी तुम्ही करत काय आहात ?

पुणे-महाराष्ट्रात लहान मुले ,मुली अन जमिनीही पळविणाऱ्या टोळ्या प्रचंड...

11 सरकारी रुग्णालयातून ‘बोगस’ औषधींचे वितरण:मंत्र्यांची कबुली

नागपूर:राज्यातील सरकारी आरोग्य संस्थांमध्ये बोगस औषधांचा पुरवठा आणि वापर...

पुतिन यांनी पाकच्या PM ना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले

मॉस्को :पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ शुक्रवारी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर...