आता सगळेच जण डिजिटल पेमेंट्सचा वापर करत असून, भारत डिजिटल-फर्स्ट अर्थव्यवस्थेच्या दिशेने जात आहे. डिजिटल पेमेंट्समुळे सुरक्षा आणि सोईस्करपणा मिळतो. मात्र, डिजिटल पेमेंट्स सुरक्षितपणे वापरणे आणि...
भारतामध्ये खासगी क्षेत्रात 24/7 म्हणजे दिवसाचे 24 तास व आठवड्याचे सातही दिवस कंपनीशी बांधील असण्याची कुप्रथा आहे. जगभरातील अनेक देशात "राईट टू डिस्कनेक्ट" नावाचा...
देशभरात सर्वत्र राष्ट्रीय महामार्ग उभारल्यानंतर त्याचा वापर केल्याबद्दल सर्व वाहन चालकांकडून , प्रवाशांकडून टोल वसुली केली जाते. या ""टोलधाडी" च्या माध्यमातून भारतीयांनी आजवर तब्बल...
कबुतरं ही माणसांच्या शहरी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहेत. त्यांच्या शांत स्वभावामुळे आणि उघड्यावर सहज अन्न मिळाल्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढते. धार्मिक श्रद्धा...