मुंबई, दि. 25 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी अत्यंत साधेपणाने गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला. राज्यातल्या जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना,...
मुंबई: करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कठोर पाऊल उचलले आहे. राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा...
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा राज्याला संबोधित केलं. यात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...