काँग्रेस पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांचे शंभर पेक्षा जास्त खासदार आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीला एकत्र ठेवण्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घेतला पाहिजे, असा सल्ला...
मुंबई-काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही, तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही असे वक्तव्य शरद पवार गटाच्या बैठकीत...
बैठकीची वेळ अकरा वाजेची असताना काही नेते बैठकीला दोन वाजता येत
मुंबई-विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला, यासाठी जागा वाटपात घालवलेला वेळ कारणीभूत असल्याचा आरोप...
जयंतराव : मी ८ दिवसांत राजीनामा देतो, तुम्ही किती काम केले सांगा
राष्ट्रवादीत फूट अटळ; नवे नेतृत्व आमदार रोहितकडे जाण्याचे संकेतमुंबई-विधानसभा निवडणुकीत पराभवाची नामुष्की ओढवल्यानंतर...
मुंबई-ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमधील मागील महिनाभरातील ही तिसरी भेट असल्याने चर्चांना उधाण आले आहे. मुंबईतील विविध...