आरोप सिद्ध झाले तर राजकारणातून संन्यास घेईन!:नीलेश घायवाळ प्रकरणावरून मुरलीधर मोहोळांचे विरोधकांना खुले आव्हानपुणे- महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी टोक गाठले आहे. कुख्यात गुंड...
जालना/ मुंबई, दि. ८ जानेवारी २०२६
अंबरनाथमधील काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी कोणाशीही चर्चा न करता घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची असून पक्षाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना सज्जड दम...
कॉंग्रेस -भाजपा युती तोडली
मुंबई- अंबरनाथ नगपरिषदेसाठी भाजप आणि काँग्रेसची युती झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली. ठाकरेंपासून शिंदेपर्यंत साऱ्यांनी भाजपवर आरोप केले. त्यानंतर...
चुकीचे पाणीवाटप, कचरा व्यवस्थापन नीट नाही-महापालिकेची बिघडलेली अवस्था दुरुस्त करू
पुणे-अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरी समस्यांवर बोट ठेवण्यासाठी 'एक अलार्म, पाच कामे'...
मुंबई -महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७ जानेवारी २०२६ रोजी मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी गिरगाव चौपाटी येथे विशेष पत्रकार परिषद घेतली....