काँग्रेसची तिरंग्याप्रती आत्मियता स्वातंत्र्य लढ्यापासून… २००५ नंतरची नव्हे..!‘भारतीय सैन्या’ प्रती कृतज्ञता’ व श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचा फडणवीसां कडून राजकीय आखाडा..!
पुणे दि १९ -नागपूर येथील ‘भारतीय सैन्याप्रती’...
मुंबई-'ऑपरेशन सिंदूर'नंतर सत्ताधारी भाजपने देशभर तिरंगा यात्रेचे आयोजन केले आहे. पण आता या विजयोत्सवावरून विविध नेते केंद्र सरकारला प्रश्न करू लागले आहेत. वंचित बहुजन...
पाकविरोधात विजय मिळवला नाही.केवळ यु्द्धविराम केलाय ...
मुंबई-पुणे-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर तीव्र ताशेरे ओढले होते. त्यानंतर आता त्यांचे सुपुत्र...
देशभरातील 17 खासदारांना यंदाचा 'संसदरत्न पुरस्कार 2025' जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्राने या पुरस्कारासाठी बाजी मारली असून, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे यांच्यासह राज्याचे 7...
राष्ट्रभक्तीची उत्स्फूर्त अभिव्यक्ती
पुणे – जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप हिंदू नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि भारतीय लष्कराच्या पराक्रमाला सलाम...