पुणे- सारखे परदेश दौरे .. करणाऱ्या पंतप्रधानांना एकीकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे अश्रू पुसण्यास वेळ नाही आणि दुसरीकडे ज्या शहराला स्मार्ट करायचे आहे त्याच शहराने निवडून...
पुणे- खरा भारत ओळखायचा असेल तर खेड्याकडे चला असे महात्मा गांधींनी सांगितले . पण दुष्काळाच्या छायेखाली दुखः आणि वेदनारहित जीवन जगणाऱ्या शेतकऱ्याकडे सातत्याने परदेशात...
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांच्या आरक्षणाची सोडत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आज ग्रामविकास आणि जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली....