News

प्रसाद’ योजनेंतर्गत वैजनाथ ज्योतिर्लिंगचा प्रस्ताव केंद्रास पाठविणार

– पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा मुंबई -केंद्र सरकारने तीर्थस्थळांच्या विकास व संवर्धनासाठी ‘प्रसाद’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव...

सायबर सिक्युरिटीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.१३ : राज्यात सायबर सुरक्षा अतिशय महत्त्वाची असून यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. याबाबत सदस्य जयकुमार रावल यांनी...

संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा- मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी संघटनांना आवाहन

मुंबई, दि. १३ : राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार आहे....

पनवेल ते कासू व कासू ते इंदापूर या ८४ किमी रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. १३ : मुंबई- गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू व कासू ते इंदापूर या ८४ किमीच्या रस्त्याच्या रखडलेल्या काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे....

शिवराम हरी राजगुरु यांच्या स्मारकाचा अंतिम आराखडा दोन महिन्यांत करणार

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई--हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान मोठे आहे. त्यांच्या स्मारकाबाबत शासन पुढाकार घेवून काम करीत आहे. या...

Popular