News

SSC: राज्याचा निकाल ९४.१० टक्के,बारावी नंतर दहावीतही शैक्षणिक राजधानी पिछाडीवरच, मुलीच ठरल्या सरस, कोकणाची पुन्हा बाजी!

मुलीच ठरल्या सरस, कोकणाची पुन्हा बाजी! पुणे-यंदाचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. तर यंदाच्या वर्षी राज्यात ...

युध्दविराम 3 दिवसांनंतर केला असता तर POK भारतात असते! अमित शहांचे ‘ते’ भाषण व्हायरल…

युध्दविरामाचा निर्णय झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियात याबाबत नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानचे पुन्हा तुकडे करण्याची चांगली संधी भारताकडे होती, असे मत अनेकांनी व्यक्त केले. अमेरिकेपुढे...

नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा मोठे मुद्दे

1. ऑपरेशन सिंदूरची कारवाई फक्त स्थगित केली आहे, पण थांबवली नाही. यापुढे पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणं थांबवलं नाही तर भारत पूर्ण शक्तिने हल्ला करणार. 2....

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले - गेल्या काही दिवसांत आपण देशाची ताकद आणि संयम दोन्ही पाहिले आहे. सर्वप्रथम, मी प्रत्येक भारतीयाच्या...

ट्रम्प म्हणाले- भारत-पाककडे खूप अण्वस्त्रे, आम्ही अण्वस्त्र युध्द थांबवले

इस्लामाबाद -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही दोन अणुशक्तींमधील संघर्ष रोखला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आणण्यास अमेरिकेने मदत केली आहे. मला वाटते...

Popular