News

नवाझ शरीफ हल्ल्यातून बालंबाल बचावले

इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ रविवारी रात्री त्यांच्या कार ताफ्यावर झालेल्या हल्यातून बालंबाल बचावले असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार शरीफ त्यांच्या कुटुंबियांसह इस्लामाबादकडे जात असताना...

जम्मू, राजौरी व पूँछ जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानी सैनिकांचा रात्रभर गोळीबार

श्रीनगर- भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैनिकांनी भारताच्या दिशेने रविवारी (ता. 2) रात्रभर गोळीबार केला. भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या घटनेत भारतातील कोणी जखमी...

आपले सरकार विरोधकांवर आणि भ्रष्ट ठेकेदारांवर इतके मेहेरबान का आहे ? आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र …

आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र ...वाचा जसेच्या तसे .... प्रती, मा.लोकसेवक श्री. देवेंद्र फ़डणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई   विषय - आपले  सरकार विरोधकांवर आणि भ्रष्ट ठेकेदारांवर इतके मेहेरबान...

महाराजस्व अभियान 2015-16 चा शुभारंभ

महाराजस्व अभियान 2015-16 चा शुभारंभ सातारा (जि.मा.का) : महाराजस्व अभियान आपल्या जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी...

राष्ट्रीय कृषी विमा योजनेस 7 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ – जितेंद्र शिंदे

सातारा (जि.मा.का) : ज्या शेतकऱ्यांनी 31 जूलै 2015 पूर्वी पेरणी करु शकले नाहीत व राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभागी होण्यास इच्छुक आहेत, अशा शेतकऱ्यांना...

Popular