पुणे- फिल्म टेलिव्हिजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची सरकारने नियुक्ती केली आहे. मात्र, एफटीआयआयच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा वाद शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे....
हैदराबाद - देवदर्शनाहून परतणारी भाविकांची बस गोदावरी नदीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 21 भाविकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 महिला आणि 9 मुलांचा समावेश आहे....
जयपूर- राजस्थानात एका वऱ्हाडाच्या बसवर वीजेची तार कोसळल्याने सुमारे २५ जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. अनेक जण होरपळले आहेत.
टोंक जिल्ह्यातील सांच गावाजवळ ही धक्कादायक...
(लेखक -निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, पुणे परिमंडल, पुणे)
पावसाळ्याला सुरवात झाली की वीजपुरवठा खंडित होतो. मुसळधार पाऊस नसताना किंवा वादळ नसताना
वीजपुरवठा खंडित का होतो, असा...