पंढरपूर : वारी ही सकारात्मक शक्ती असून या सकारात्मक शक्तीचा उपयोग स्वच्छता, प्रदूषण निवारणाच्या कामासाठी होईल. वारक-यांनी पर्यावरणाचा जागर जनसामान्यांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मुख्यमंत्री...
पंढरपूर : राज्यावरचे अवर्षणाचे संकट दूर कर, राज्यातला शेतकरी सुखी होऊन महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होऊ दे, असे साकडे पांडुरंग चरणी घातले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री...
गुरुदासपूर चकमक अखेर सायंकाळी संपली यात ३ दहशतवादी ठार मारण्यात आले मात्र गुरुदासपूर हल्ल्यात पंजाब पोलिसांच्या गुप्त वार्ता विभागाचे पोलीस अधीक्षक बलजीत सिंह यांना...
मुंबई -'टायगर मेमनच्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या भावाला देऊ नका. याकूबला सोडा, टायगरला पकडा' अशी एकामागोमाग एक ट्विट्सची मालिका लावून देणाऱ्या अभिनेता सलमान खान यानं...
मुंबई-
मध्यरात्रीनंतर च्या ट्विट्वरील ' सलमान उवाच' ने देशभर याकुब च्या फाशीबाबत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत गदारोळ उडविला. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीला...