पुणे ( 'महान्यूज'): भारतीय स्वातंत्र्याच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते विधानभवनाच्या प्रांगणात ध्वजवंदन झाले. विधानभवन परिसरात सकाळी नऊ वाजता...
मुंबई ('महान्यूज') : राज्यातील सर्व घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास घडविण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. येत्या काळात महाराष्ट्र हे जगातील सर्वोत्कृष्ट राज्य बनविण्यासाठी...
मुंबई: येत्या 5 वर्षात 20 हजार गावं दुष्काळमुक्त करू अशी ग्वाही आज ध्वजारोहणासमयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय...
नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्रदिनी आज (शुक्रवार) लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. मोदींनी तब्बल 86 मिनट 10 सेकंद भाषण देत माजी पंतप्रधान...
पुणे. – चाळीस वर्षांचे शेतकरी बाळू कारके हे जीवन-मृत्यूचा लढा देत असताना शहरातील एका
प्रतिष्ठित रुग्णालयात भरती झाले होते. त्यांची हृदयाची डावी झडप जी दोन...