लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मानवतेचा संदेशामुळे मागासवर्गीय समाज मुख्य प्रवाहात आला आहे परंतु , सध्या काही जातीयवादी पक्षाकडून जातीयवादाचे विष पेरण्याचे काम करून...
सातारा (जिमाका):- राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन याचबरोबर लोकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाचे कार्य प्रशसंनीय ठरले आहे, असे गौरवोद्गार राज्याचे जलसंपदा, जलसंधारण...
मुंबई -जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी व सूचना ऑनलाईन पद्धतीने थेट शासनासमोर मांडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘आपले सरकार’ पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) मुख्यमंत्री...
पुणे ( 'महान्यूज'): भारतीय स्वातंत्र्याच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते विधानभवनाच्या प्रांगणात ध्वजवंदन झाले. विधानभवन परिसरात सकाळी नऊ वाजता...
मुंबई ('महान्यूज') : राज्यातील सर्व घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास घडविण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. येत्या काळात महाराष्ट्र हे जगातील सर्वोत्कृष्ट राज्य बनविण्यासाठी...