नवी दिल्ली : स्वच्छ भारत अभियानासाठी केंद्र व राज्य पातळीवर ‘स्वच्छ भारत कोष’ निर्माण करण्यात यावा. स्वच्छ भारत दीर्घकालीन करमुक्त कर्ज रोखे उभारण्याबरोबरच देशातील...
पुणे, : गणेश विसर्जनाच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणेपासून नागरिकांनी सतर्क
राहण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत वीजसेवेबाबत काही अडचणी, तक्रारी किंवा अन्य घटनांची...
पुणे : अन्न आणि नागरी पुरवठा विभागातील प्रलंबित प्रकरणे गतीने निकाली काढा, असे निर्देश अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विभागातील अधिकाऱ्यांना...
औरंगाबाद : अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे सगळ्यात प्रभावी माध्यम असून समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी अल्पसंख्याक समाजातील मुलींना शिक्षणाची संधी मिळणे आवश्यक आहे,...
इतिहास घडविण्यासाठी लढतोय :महादेव जानकर
पुणे :
धनगर हा पशुपालक समाज इतिहासाच्या आधीपासून आहे ,त्याच्याच इतिहासाकडे दुर्लक्ष होता कामा नये ,मौर्य -हरिहर -बुक्क -सातवाहन -होळकरांपासून सर्व गौरवशाली...