मुंबई -बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना पद्मविभूषण पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. त्यांच्या निवासस्थानी हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी गृहमंत्री राजनाथ...
बीड : शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, दीनदुबळ्या-दलित, मागास जनतेसाठी सदैव संघर्षशील राहीलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्याचे काम राज्य शासन करील असे...
पुणे—नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी विकासाच्या जनआंदोलनाची घोषणा केली त्यावेळी समाधान
वाटले होते. मात्र, विकास म्हणजे नेमके काय? जनआंदोलन म्हणजे नेमके काय? याबाबत आजपर्यंत...
मुंबई : सांस्कृतिक विभाग आणि मी मुलुंडकर सांस्कृतिक कार्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ढोल ताशा वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा...
शेतकऱ्यांचा पाठीराखा काळाच्या पडद्याआड - गिरीश बापट
शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार शरद जोशी यांच्या निधनाने शेतक-यांचा पाठीराखा हरपला आहे , अशा शब्दांत अन्न,...