मुंबई- नागरीकांमध्ये विद्युत सुरक्षिततेचे महत्व व जागरुकता निर्माण करण्यासाठी उर्जा विभागाच्या
कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. असे आवाहन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह...
सिंधुदुर्ग - महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी तर्फे दिला जाणारा ' महिला दर्पण पुरस्कार प्रगती बाणखेले -कोल्हे यांना पत्रकारदिनी, बाळशास्त्री जांभेकरांच्या गावी पोंभुर्ले इथे प्रदान...
नागपूर : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीची बैठक समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असून उद्या 10 जानेवारीपर्यंत चालणार आहे.
रविभवन...
सातारा : हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांना पाणी मिळवूण देण्यासाठी 1400 कोटी खर्च करुन जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत 24 टीएमसी पाणीसाठा निर्माण केला आहे....