नवी दिल्ली-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी ; मुस्लिमांनी मांस खाणे सोडून द्यायला हवे, मांस खाणे हा रोग आहे असे विधान करून पुन्हा...
मुंबई- 'जलसंवर्धन पंचायत- एक लोकचळवळ' या अभियानाअंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य केलेल्या तीन गावांचा गौरव समारंभ 'जागतिक पर्यावरण दिना'निमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे पार पडला....
पुणे-दिल्लीतील नरेंद्र सरकार जरी इन्टरनेटचा आधार घेवून देशात विराजमान झाले असले तरी आता नरेंद्र सरकारच्याच अधिपत्याखालील राज्यातील देवेंद्रसरकारवर शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी इन्टरनेट बंद...
मुंबई -संपकरी शेतकर्यांसोबत पहाटे सव्वातीन पर्यंत झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रपरिषदेत या चर्चेतील निर्णयांची माहिती दिली आणि त्याचवेळी शेतकरी नेत्यांनी संप...