News

अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी च्या नेत्यांवरील तक्रारी मागे का घेतल्या ?खडसेंचा सवाल

मुंबई- सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले सर्व आरोप मी फेटाळून लावतो. मी कुणाचाही अवमान, अनादर होईल असे वक्तव्य केलेले नाही त्यामुळे त्यांनी केलेले...

भाऊ रंगारीच्या आरतीला निघालेल्या महापौरांना रोखले कोणी ….( व्हिडीओ)

पुणे-आज पहाटे जेव्हा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ टिळक चौकात दाखल झाले तेव्हा या गणपतीच्या आरतीला निघालेल्या महापौर मुक्ता टिळक यांना कोणी, का, रोखले...

पालकमंत्र्यांनी गाजविली मिरवणूक(व्हिडीओ)

नाशिक - येथील पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाबरोबर कधी लेझीम चा ताल धरला, कधी गणपती बाप्पा च्या जयघोषाने मिरवणुकीत उत्साह भरला...

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई, दि. ४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात ‘संकल्प स्वच्छतेचा-स्वच्छ महाराष्ट्राचा' या विषयावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची विशेष...

लोकशाही दिन अधिक कार्यक्षम करण्यासाठी कार्यपद्धतीत सुधारणा करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 4 :  राज्यस्तरीय लोकशाही दिनातून जनतेच्या आतापर्यंत 99 टक्क्याहून अधिक तक्रारी दूर करण्याचे उत्कृष्ट काम शासनाने केले आहे. आगामी काळात लोकशाही दिन अधिक कार्यक्षम करण्यासाठी कार्यपद्धतीत...

Popular